येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज मिळतील.
🖊️🖊️🖊️🖊️
📚📚📚📚
🕳️ आग्रा शहराची स्थापना कोणी केली ? := सिकंदर लोढी
🕳️ जातीयवादची सुरवात •••• या ब्रिटिश इतिहासकरांनी, ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळाला हिंदू काळ आणि मध्ययुगी काळाला मुस्लिम काळ असे संबोधिले होते, त्यानी केली असे म्हणावे लागेल. ? := जेम्स मिल
🕳️ कानू सन्याल कशाशी संबंधित होते ? := कष्टकारी - शेतकरी चळवळ
🕳️ जून १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांवरती खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळी त्यांच्या कैदेच्या नीषेधार्थ कोणी संप पुकारला ? := मुबंईमधील कामगारांनी
🕳️ 'यंग बंगाल ' या चळवळीस कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती ? := सर हेन््री वीव्हियन
🕳️ इ. स. १५०६ मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली ? := सिकंदर लोढी
🕳️ रॉयल इंदियन नेव्ही ' च्या कोणत्या नैकेवरील सैनिकांनी १८ फेब्रुवारी १९४६ रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला ? := तलवार / मुंबई
🕳️ १९१७ साली कोलकाता विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणासंबंधी नेमलेल्या ••••• या कमिशमध्ये आशुतोष मुखर्गी व डॉ. झियाउददीन अहमत या भारतीय सदस्यांचा समावेश होता ? := सॅडलर कमिशन
🕳️ भारतीय शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने १९२९ साली कोणती समिती नेमण्यात आली होती ? := फिलिप हरटॉग
🕳️ १९४४ साली ••••• यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींना मोफत शिक्षणाची योजना बनविली . := जॉन सार्जट
👉 पुढील ब्लॉग नक्की पहा 👈
🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment